मी : हसुन कामं होतात तर मग चिडुन बोलण्यात काय अर्थ आहे ?
विदुषक : हसुन बोलतांना किंवा चिडुन बोलतांना ...भुवई वाकडी करावीच लागते..
मी : म्हणजे ?
विदुषक : (भुवई वाकडी करुन) ...तुला इतकं साधं कळतं नाही का रे....???
मी : (हसत...) हा हा अच्छा कळालं....
विदुषक : बघ आपल्या भुवया वाकड्याच..येड्या कधी कधी कामं होण्याशी मतलब....
मी : ओके ....आत्ता कळालं..
विदुषक : मला माहिती होतं . आधी कळालं म्हणटला तेव्हा वाकड्या भुवईला घाबरुन हो म्हणाला होतास..
मी: (वाकडी भुवई करुन) काम करु दे रे लालनाक्या जा......!
-प्राजक्त।२३।०७।२०१०
Subscribe to:
Post Comments (Atom)
अवघ्या महाराष्ट्राची ‘संगीत देवबाभळी’ - (सामना)
मराठी रंगभूमीने नेहमीच मेहनत आणि प्रतिभेची कदर केलेली आहे. कलावंत नेहमीच बैरागी पंथातला असतो. कारण आपल्या कलेच्या पलीकडे त्याला काहीच महत...
-
1) Shripad Deshpande : काही-काही गोष्टी लहानपणापासून माझी तंद्री लावणाऱ्या. म्हणजे गरम गरम कातळावर तांब्याच्या पेल्यातून पाणी सोडलं त...
-
जिंदगीभर कोइ गम तो ढो ता नही जख्म धो भी लेगा की दर्द धोता नही खुदको कोस कर कहा मैने अपने अापसे इसकदर कोइ अपनी जान खोता नही ...
No comments:
Post a Comment